एकविसाच्या शतकातील युवक नेमका कशाच्या आहारी जातोय ? महापुरूषांबद्दल तो काय विचार करतोय ? गाव पातळीवरील राजकारणात त्याचे अस्तित्व काय आहे ? महिलांवरील अत्याचार कसे पाठीशी घातले जातात ? युवाशक्तीचा वापर कोण व कसा करून घेतोय ? महापुरूषांच्या अस्मितांचा वापर स्वार्थासाठी कसा होतोय ? शेतकऱ्यांना राजा मानणाऱ्या समाजात सध्या त्याचे स्थान कुठे आहे ? सर्वसामान्य जनतेवर अन्याय का केला जातोय ? राजकारण नावाचे शस्त्र रयतेच्या संहारासाठी का संरक्षणासाठी ? रयतेला नासवायचे आणि नागवायचे पाप कुणाचे ? लोकशाहीतली खुर्ची कोण ठरवत ? खर प्रेम काय ? सामान्य जनतेने ठरवले तर काय होऊ शकतं ? काळ बदलण्याचे सामर्थ्य कुणामध्ये आहे ? खरे शिवभक्त कोण ? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे 'रायरी' आहे.
Author: Vishal Garad | Publisher: | Language: | Binding: | No of Pages: