Description
कित्येक गावांतून ब्राह्मणांची घरं जाळली, त्यांना एका रात्रीत देशोधडीला लावलं असं असलं तरी...काही गावांमध्ये लोकांनी ब्राह्मणांना मदतीचा हात पुढं केला. त्यांचे जीव, त्यांचे संसार वाचवले. जातीजातींमधल्या भांडणांनी आपण आपलं आणि आपल्या देशाचं किती मोठं नुकसान करतो याची जाणीव ठेवून सामान्य माणसाने जगलं पाहिजे, हे अधोरेखित करणारं... १९४८चं अग्नितांडव...!
Details
Author: Ranga Date | Publisher: Aamhi Sare Bhramhan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 104