गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी (Gandhihatya Ani Savarkaranchi Badnami)

By: Sheshrav More (Author) | Publisher: Rajhans Prakashan

Rs. 425.00 Rs. 385.00 SAVE 9%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

'‘‘स्वातंत्र्यवीरांची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का?’’ 

- नरहर कुरुंदकर 

• सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले 

असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी 

चालू आहे? 

• त्यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरावा तरी कोणता होता? 

• गांधीहत्येनंतर वीस वर्षांनी नियुक्त झालेला कपूर आयोग हा

न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी होता काय ? 

• अहवालात आयोगाने सावरकरांना दोषी धरणारे 

अधिकारबाह्य मतप्रदर्शन कसे केले ? 

• आयोगासमोर कोणता नवा पुरावा तरी आला होता काय ? 

• मुंबई व दिल्ली पोलिसांनी बनावट कागदपत्रे कशी तयार केली होती ? 

• सावरकरांचे गांधीजी, काँग्रेस व नेहरूंचे सरकार यांच्याशी संबंध कसे होते ?  

• शेवटच्या काळात गोडसे सावरकरांच्या विरोधी का झाला होता ? 

• गांधीहत्येमुळे सावरकरवादावर होणाऱ्या विपरीत व आत्मघातक परिणामाचा 

विचार तरी सावरकरांनी केला असेल की नाही ? 

- अशा सर्व प्रश्नांचा कायदा, वास्तव, तर्क व न्यायबुद्धी यांच्या आधारे 

अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारा ग्रंथ. 

Details

Author: Sheshrav More | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 314