'‘‘स्वातंत्र्यवीरांची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का?’’
- नरहर कुरुंदकर
• सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले
असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी
चालू आहे?
• त्यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरावा तरी कोणता होता?
• गांधीहत्येनंतर वीस वर्षांनी नियुक्त झालेला कपूर आयोग हा
न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी होता काय ?
• अहवालात आयोगाने सावरकरांना दोषी धरणारे
अधिकारबाह्य मतप्रदर्शन कसे केले ?
• आयोगासमोर कोणता नवा पुरावा तरी आला होता काय ?
• मुंबई व दिल्ली पोलिसांनी बनावट कागदपत्रे कशी तयार केली होती ?
• सावरकरांचे गांधीजी, काँग्रेस व नेहरूंचे सरकार यांच्याशी संबंध कसे होते ?
• शेवटच्या काळात गोडसे सावरकरांच्या विरोधी का झाला होता ?
• गांधीहत्येमुळे सावरकरवादावर होणाऱ्या विपरीत व आत्मघातक परिणामाचा
विचार तरी सावरकरांनी केला असेल की नाही ?
- अशा सर्व प्रश्नांचा कायदा, वास्तव, तर्क व न्यायबुद्धी यांच्या आधारे
अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारा ग्रंथ.
Author: Sheshrav More | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 314