Description
साहित्यसंमेलनं कशासाठी भरतात? यावर अनेक विवाद निर्माण होतात; मात्र या आनंदमेळ्याचं नक्की प्रयोजन काय? याचं लेखकानं केलेलं समर्पक विवेचन....‘माणसाचं सारं अस्तित्व म्हणजे भोवतालच्या जगाशी तो प्रस्थापित करीत असलेल्या अनेकविध संबंधांची एक मालिका असते. साहित्य म्हणजे मूलत: अशा प्रकारचा एक संबंध. साहित्यसंमेलनासारख्या आनंदमेळ्यात मायभाषेसंबंधीचं प्रेम उजळून निघतं, रसिक वृत्तींचा परिपोष होतो आणि वाङ्मयीन व्यवहाराशी असलेला संबंधही अधिक जिव्हाळ्याचा व जवळचा होतो. आपल्या सांस्कृतिक जीवनातील ती एक महत्त्वपूर्ण घटना असते.’
Details
Author: Vyankatesh Madgulkar | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 160