Description
भारतातील आरक्षणाचं धोरण बरंच वादग्रस्त राहिलं आहे. संविधानाने आरक्षण अनिवार्य ठरवलं आणि इतिहासकार, राज्यशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते यांनाही त्याची गरज पटलेलीच होती, पण अनेक जण याचा प्रतिकार करत आले आहेत. आरक्षणामुळे ‘गुणवत्ते’बाबत तडजोड केली जाते आणि समान संधीच्या तत्त्वाविरोधात जाणारं हे धोरण आहे, असं त्यांचं म्हणणं असतं.
अभिनव चंद्रचूड यांनी ‘या जागा राखीव आहेत’ या पुस्तकातून आरक्षणाच्या धोरणाचा इतिहास आणि त्याची जडणघडण यांचा मागोवा घेतला आहे.
Details
Author: Abhinav Chandrachud | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 264